हृदय गुंतले कि प्रेम होते !
मन जुळले कि नाते होते !
विचार जुळले कि मैत्री होते !
परी सर्व जुळले कि दु:ख का येते !!!
शौर्य दाखविण्या युद्ध जमावे
मैत्र मिळण्या वैर्य नसावे
सुख मिळविण्या ध्येर्य हवे
परी दुख शमविण्या क्रौर्य का हवे !!!
माया दाखविण्या वात्सल्य हवे
कौशल्यवतीन बुद्धिवान हवे
पराक्रमाधीन होण्या बाल हवे
परी नसल्यास सारे रंक म्हणे !!!
दाही दिशीस समाज हा सारा
समाज म्हणजे काय जीवन पसारा
जगण्यासाठी स्वकष्ट हवे
घेतल्यास उपकार का नष्ट व्हावे !!!
वा वा कल्पि आवडली कल्पना आणि कविता एकदम!
उत्तर द्याहटवाअभी तू काय वाचण्यासाठी तयारीत बसलेला असतोस काय ? पहिली कमेंट तुझीच असते नेहमी बर धन्यु रे आता काय शिकायचं आणि मोठ्ठ व्हायचं
उत्तर द्याहटवाmast:)
उत्तर द्याहटवाधन्यु रे मंदार
उत्तर द्याहटवा